infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2023 | mahatma gandhi speech in marathi

 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2023 | महात्मा गांधी जयंती भाषण निबंध| mahatma gandhi jayanti bhashan marathi | mahatma gandhi speech marathi pdf.

mahatma gandhi speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण महात्मा गांधीजी यांच्या विषयी मराठी भाषण बघणार आहोत हे  गांधीजींच्या जयंती मराठी भाषण वर्ग ५ ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणाची तयारी साठी वापरू शकता.हे mahatma gandhi jayanti bhashan marathi भाषण तुम्ही गांधी जयंती तसेच पुण्यतिथी या दिवशी तुम्ही आपल्या शाळेमध्ये सादर करू शकतात चला तर मग सुरू करूयात mahatma gandhi speech in marathi भाषणाला.

महात्मा गांधी जयंती भाषण | mahatma gandhi bhashan marathi 2023 | Mahatma gandhi speech in marathi 

mahatma gandhi jayanti bhashan marathi:सन्माननीय व्यासपीठ,आदरणीय अध्यक्ष,महोदय उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या छोट्या आणि मोठ्या बांधवांना माझा सप्रेम नमस्कार, मी आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो यांच्या विषयी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी अपेक्षा करतो

खादी मेरी शान आहे करम मेरी पूजा है सच्चा मेरा करम और हिंदुस्तान मेरी जान है

अहिंसा आणि सत्याचा मार्ग ने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शत शत प्रणाम

आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमाणसात यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुग यावरून दिसून येते.

महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी.तरआईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती,त्यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले म्हणूनच गांधीजी लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते हे आपल्याला दिसून येते. त्यांचे वडील पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते.त्या काळात बालवयातच लग्न करण्याच्या प्रथेमुळे महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी झाले. त्यांचे लग्न कस्तुरबा कपाळ या यांच्याशी बालविवाह झाला.

महात्मा गांधीजी हे लहानपणापासूनच लाजाळू स्वभावाचे  व हुशार  होते. महात्मा गांधी 1887 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. व शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी  1888 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले तिथे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. 

उच्च शिक्षण संपादन करून 1891 मध्ये ते भारतात परतले व त्यांनी प्रथमच भारतामधील राजकोट येथे वकिली सुरू केली . व पुढे लवकरच ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून 1893 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेले.

व्यापार व कामधंदा निमित्त भारतीय अनेक लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले होते, परंतु तेथील गोऱ्या लोकांनी भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अत्यंत अन्याय जुलूम चालवला होता. ते सर्व लोक अतिशय कठीण अवस्थेत हालाखीचे जीवन जगत होते. याच प्रकारची वर्तणूक गांधीजी यांच्यासोबत सुद्धा घडले होते. 

त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय महात्मा गांधींना कळताच त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. या सरकारी अन्यायाविरुद्ध व जुलूमशाही विरुद्ध त्यांनी अहिंसक मार्गांनी लढत त्यांनी प्रथमच सत्याग्रहा चा प्रयोग करण्याचे ठरवले.

 गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात अनेक भारतीय सहभागी झाले त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेची सरकार सुद्धा झुकली होती. भारतीयांना मानवी हक्क देण्यात आले.अशाप्रकारे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिका मध्ये सत्याचा प्रथम प्रयोग करून अहिंसक मार्गाने अत्याचारी व जुलमी सत्तेला नमवले.

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील विजय संपादन करून भारतात परत ले यानंतर 1917 मध्ये त्यांनी  बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमी कर याच्याविरुद्ध तसेच मजुरांची होणारी पिळवणूक याच्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन तो जिंकला.गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्येवर त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला या दोन सत्याग्रहामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.

याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध भारत छोडो, सायमन गो बॅक, आणि असे अनेक सत्याग्रह केले. 1942 च्या चले जाव या स्वातंत्र आंदोलन चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते.महात्मा गांधीजी आणि भारतातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रयत्नांना अनेक अखेर यश येऊन अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य मध्ये एक गांधीजींनी योगदान दिले.

नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी  गांधीजी यांना महात्मा ही उपाधी दिली तसेच सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. भारतातील जनता त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत.

गांधी जी हे सत्य अहिंसेचे पुजारी होते. सत्य आज परमेश्वर परमेश्वर सत्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. सत्याचा शोध घेणे म्हणजेच परमेश्वराचा शोध घेणे होय असे त्यांनी म्हटले होते.

सत्याग्रह हे गांधीजींचे शस्त्र होते.सत्याग्रही गांधीजी नि संपूर्ण जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे.अन्याया व  शोषणाविरुद्ध केलेल्या आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय असे त्यांनी म्हटले आहे.गांधीजी म्हणतात अहिंसेच्या मार्गाने च्या शत्रुलाही प्रेमाने जिंकता येते, अहिंसा हे अन्याय व असत्य या विरुद्ध लढण्याची सर्वात प्रभावी साधन आहे.

सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय 2 ऑक्टोंबर हा अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या द्वारे करण्यात आली. 

दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये गांधीजी फिरत असताना त्यांच्यावर नथुराम गोडसे यांच्या द्वारे गोळ्या चालवण्यात आल्या व यातच महात्मा गांधीजी चा मृत्यू झाला.या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.आजच्या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय हिंद जय भारत.

  • नक्की वाचा  26 january speech marathi

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • एप्रिल 2024 4
  • मार्च 2024 24
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 3
  • ऑगस्ट 2023 2
  • जून 2023 1
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

Marathi Sakha

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi

व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो. आज मी आपल्यापुढे गांधी जयंती निमित्ताने महात्मा गांधींं विषयी बोलणार आहे. “माझे सत्याग्रहाचे प्रयोग” हे त्यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. तेव्हा गांधीजींबद्दल भरपूर माहिती मिळाली आणि त्यानंतर गांधीजी मला खूप आवडू लागले.

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi

२ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असून, महात्मा ही पदवी त्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. तर राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरू होते.

महात्मा गांधी संपूर्ण भारतात बापू या नावाने अधिक लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता इतकी होती की पत्रावर पत्ता म्हणून नुसते बापू जरी लिहिले तरी भारतभरात ते जेथे असतील तेथे पत्रं पोहोचत असत. देश विदेशातील अनेक लोक त्यांना येऊन भेटत असत.

महात्मा गांधींनी गुलामगिरी विरोधात दक्षिण आफ्रिकेत चळवळ चालवली. तेथे २१ वर्ष काढल्यानंतर ते भारतात परत आले आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला.

इंग्रजांच्या तावडीतून भारताला सोडवण्यासाठी त्यांनी भारतातील सुशिक्षित, अशिक्षित, शेतकरी, कामगार , महिला, युवक अशा सर्वांना एकत्र करून एक मोठी चळवळ उभी केली आणि त्याच जोरावर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. सत्याग्रह आणि अहिंसा या दोन गोष्टींच्या जोरावर त्यांनी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे सत्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असणे आणि अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारे हिंसा करायची नाही या दोन गोष्टींमुळे बहुसंख्य भारतीय जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि एक मोठा लढा त्यांना उभारता आला.

महात्मा गांधींनी जेव्हा भारतातील गरिबी पाहिली तेव्हा संपूर्ण अंगभर कपडे वापरण्याचे त्यांनी नाकारले. त्यानंतर फक्त कमरेभोवती पंचा(लहान धोतर) गुंडाळून पूर्ण जगभरात ते फिरले.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना तर एक माणसाचं सैन्य असे म्हणत. आणि असा माणूस कधीकाळी या पृथ्वीतलावर जन्माला आला होता यावर पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाही, असेदेखील त्यांनी उद्गार काढले होते.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९२० नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व सूत्रे महात्मा गांधींच्या ताब्यात आली आणि त्यानंतर पुढील सर्व चळवळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. चंपारण्यातील नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा, दांडी यात्रा, चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी त्यांनी उभारल्या.

महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे एक मोठा आश्रम बांधला आणि तेथूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे हलवली. गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हणत. इतके कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी महाराष्ट्रातून त्याकाळी निर्माण होत होते.

महात्मा गांधींनी हरिजन नावाचे वृत्तपत्र चालवले. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे, असं त्यांचे मत होते. चरखा चालवणे, गाव स्वच्छ ठेेवणे अशी विविध कामे त्यांनी भारतीय जनतेला लावून दिली होती. खेड्याकडे चला आणि खेडी स्वयंपूर्ण बनवा असा महामंत्र त्यांनी भारतीय जनतेला दिला होता.

पांढरी शुभ्र टोपी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वापरायला दिली. त्यांनी स्वतः कधीच कोणतीच टोपी वापरली नाही. परंतु त्या पांढऱ्या शुभ्र टोपीलाच पुढे गांधी टोपी असे नाव मिळाले.

गांधीजी आपल्या तत्त्वांवर फार ठाम होते. आपल्या हातून काही चूक घडली तर त्यासाठी ते उपवास करत असत. इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन म्हणून उपोषणाला बसत.

असे हे गांधी की ज्यांच्यापासून जगभरातील अनेक देशातील नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा घेतली. आपल्या जनतेला एकत्रित आणण्यासाठी सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी निवडला.

आज महात्मा गांधी हे संंपर्ण जगातील २०व्या शतकातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून गणले गेले आहेत. महात्मा गांधींवर आजवर हजारो पुस्तके लिहिले गेली आहेत. अनेक देशात त्यांचे असंख्य पुतळे आहेत. अनेक देशांमध्ये त्यांच्या नावाने असंख्य रस्ते आहेत.

अनेक देशातील विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये त्यांच्या नावाचे धडे मुलांना अभ्यासासाठी आहेत. केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर प्रभाव टाकणार्‍या माझ्या आवडत्या नेत्याला दिल्ली येथे प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालून ठार मारले आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला. आज भारतीय चलन म्हणजेच कागदी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापलेले आहे.

महात्मा गांधी भारतातील प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहेत. गांधींवर प्रेम करणारे असोत वा त्यांना विरोध करणारे असोत, सर्वजण महात्मा गांधींचे मोठेपण मानतात. अशा या महात्म्याला माझा त्रिवार सलाम.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.

जय हिंद जय महाराष्ट्र ..

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

All In One Marathi Blog

Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

महात्मा गांधी जयंती निमित्त ३ उत्स्फूर्त भाषणे | Spontaneous speeches on the occasion of Mahatma Gandhi Jayanti in Marathi

Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi – भाषण देणे ही एक कला आहे जी एखाद्या विषयावरील एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानावर आणि त्याच्या भाषण शैलीवर अवलंबून असते, परंतु जेव्हा विषय महात्मा गांधी असतो, तेव्हा भाषणापूर्वी तयारी देखील आवश्यक असते. येथे आम्ही गांधी जयंती वर विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शब्द मर्यादांसह भाषण सोप्या आणि सोप्या शब्दात देत आहोत, जे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रसंगी किंवा स्पर्धेत त्यांच्या गरजेनुसार वापरू शकतात.

चला तर सुरु करूया, महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण,

महात्मा गांधीजी वरील भाषण क्र. १- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

आज गांधीजी जिवंत असते तर ते 2 ऑक्टोबर 2021 रोजी 152 वर्षांचे झाले असते, परंतु आज गांधीजी आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहेत. या वर्षी 2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधींची 153 वी जयंती साजरी केली जाईल. माझ्या दृष्टीने गांधीजींचे तत्त्वज्ञान रोजच्या व्यवहारात आणणे म्हणजे खऱ्या अर्थाने गांधीवादी असणे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आदर करणे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित केले. देशासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपिताचा दर्जा देण्यात आला आणि त्यांच्या नावावर महात्मा हा शब्द जोडण्यात आला. जयंती साजरी करणे हा फक्त पैसे देण्याचा विधी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जयंती साजरी करत आहोत त्या जीवनाचा काही भाग किंवा प्रभाव आहे का? जर असे झाले तर आपले जीवन एका नवीन मार्गावर जाते.

एखाद्याला आदर दाखवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, म्हणून मला गांधी जयंती साजरी करण्यापेक्षा किंवा त्याच्या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापेक्षा त्यांच्या कल्पनांना जिवंत करायचे आहे. शतकानुशतके भारत ज्या प्रकारचा सुसंवाद ओळखत आहे आणि ज्या प्रकारचा भारत जग ओळखतो, मानतो आणि आदर करतो, त्या सुसंवाद भारताची प्रतिमा आता नष्ट होत आहे. देशासाठी आणि समाजासाठी, तो आरसा चेहरा दाखवण्यासाठी आरसा नसून स्वतःचा आत्मा दाखवण्यासाठी आरसा आहे. आपण आपला चेहरा कितीही स्वच्छ ठेवला तरी आपण त्याला सुंदर बनवू शकतो, पण आपल्या आत्म्याला दाखवणाऱ्या आरशाचा आपल्या देखाव्याशी काहीही संबंध नाही. म्हणून गांधीजींच्या विचारांचा आदर करा, हेच आपल्याला गांधीवादी बनवते.

जोपर्यंत आपण गांधीजींचे तत्त्वज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात लागू करत नाही तोपर्यंत त्यांच्या स्वप्नांचा भारत बांधला जाणार नाही. माझी चिंता अशी आहे की गांधीजींचे एका सणात रूपांतर केल्यानंतरही आपण देशाच्या आरशात आपल्या आत्म्याचे चित्र स्वीकारू शकू का? गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्याची ही वेळ आहे, त्यांचे नाव दिवसरात्र घेतले जात आहे. पण त्यांना त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या विचारसरणीत कोणतेही स्थान दिले जात नाही. त्याचा खूप वाईट परिणाम झाला आहे. गांधींच्या नावाने मोठे कार्यक्रम आयोजित करण्याची स्पर्धा प्रत्यक्षात जनतेला गोंधळात टाकणारी आहे. सरकार गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालले आहे हे जनतेला सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या आधारावर त्यांच्याकडून पाठिंबा मागितला जात आहे.

जेव्हा लोक मूर्खपणे एखाद्याचे समर्थन करतात, तेव्हा असे लोक अभिमानाने म्हणतात की ते लोकांनी निवडून दिले आहेत. हे गांधी तत्त्वज्ञानाचे राजकीय षडयंत्र आहे. पण मला समजले, जे खरे आहे, ते कधीच संपणार नाही. इतिहास साक्षी आहे की जे सत्य आहे, थोड्या काळासाठी फसवले जाऊ शकते, परंतु कोणतीही शक्ती कधीही वास्तविक परिणामाला संपवू शकत नाही. जर गांधीजींना अशा प्रकारे फसवणे सोपे असते, तर आतापर्यंत जगातील गांधीजींचा प्रभाव संपला असता. पण तसे झाले नाही. प्रत्येक उत्तीर्ण दिवसाबरोबर गांधीजी पूर्वीपेक्षा अधिक महत्वाच्या आणि जगाची गरज बनले आहेत, जे लोक गांधीजींच्या मूर्तीची पूजा करण्याच्या बहाण्याने त्यांच्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना हे माहित असले पाहिजे की बनावट भक्ती पटकन उघडकीस येते.

गांधीजींसोबतही असेच काही घडत आहे किंवा मरयदा पुरुषोत्तम राम यांच्या बाबतीत घडत आहे. जे रामाचे भक्त म्हणवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मरयदा पुरुषोत्तम रामाची आठवण येत नाही, ज्यामुळे त्यांना देवाचा दर्जा मिळाला. त्यांना फक्त रामचे नाव घेऊन आपले राजकारण चमकवायचे आहे. गांधींच्या बाबतीतही तेच घडत आहे. या काळातील राजकारणी मूर्तीपूजा असल्याचे भासवतात, परंतु ज्यांना ते त्यांचे आदर्श मानतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण त्यांना ते खूप कठीण वाटते आणि हे देखील खरे आहे की त्यांचा स्वभावही वेगळा आहे. आजच्या युगात, राजकारण आयकॉनिक उपासनेच्या बहाण्याने आपली उद्दिष्टे एकत्रित करण्याचा प्रयत्न करते. या अनुक्रमात जरी त्याला स्वतःच्या आदर्शाच्या प्रतिमेवर अन्याय करावा लागला.

बापूंबाबतही तेच प्रयत्न केले जात आहेत. पण जनता आता अशी राहिली नाही की ते राजकारण्यांकडून बराच काळ फसवले जात आहेत. जनतेला आता गोंधळात टाकणे सोपे नाही. होय, काही लोक गोंधळून जात आहेत, याचे कारण असे आहे की आजच्या जगात असे लोक नाहीत ज्यांची तुलना गांधीजींशी केली जाऊ शकते किंवा ज्यांना आजच्या युगाचे गांधी म्हटले जाऊ शकते. कोणत्याही महान आत्म्याने दाखवलेले प्रेम आपल्या आचरणात आणि वागण्यात दिसून येते जर ते खरे किंवा अस्सल प्रेम असेल तरच. बापूंसाठी आता तुम्ही जे प्रेम पाहता, जी भक्ती तुम्ही पाहता ती एक लबाडी आहे. बापूंच्या नावावर स्वतःचा अजेंडा ठरवण्याचा डाव आहे, एक प्रकारे बापूचा वापर केला जात आहे. याचा फायदा देशाला होणार नाही, देशाने तेव्हाच फायदा होईल जेव्हा आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू.

!! जय हिंद !! वंदे मातरम !!

महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण क्र. २- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना सुप्रभात. माझे नाव मयूर आहे, मी ७ व्या वर्गात शिकतो. मला गांधी जयंतीनिमित्त भाषण द्यायला आवडेल. सर्वप्रथम मी माझ्या वर्ग शिक्षकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला अशा महान प्रसंगी भाषण देण्याची संधी दिली. आपल्या सर्वांना माहित आहे की दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी आपण सर्वजण महात्मा गांधींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमतो. माझ्या प्रिय मित्रांनो, गांधी जयंती केवळ त्यांच्याच देशात नाही तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते कारण ते आयुष्यभर अहिंसेचे प्रणेते होते.

त्यांचे पूर्ण नाव मोहनदास क्रमचन्द्र गांधी आहे, जरी ते बापू आणि राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. या दिवशी महात्मा गांधींना त्यांच्या समाधी स्थळावर नवी दिल्लीतील राज घाटावरील पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून प्रार्थना, फुले, स्तोत्र इत्यादीद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जाते.

गांधी जयंती भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरी केली जाते ज्याने गांधींना नेहमी एक डोळ्याने सर्व धर्म आणि समुदायाचा आदर केला. या दिवशी पवित्र धार्मिक पुस्तकांमधून दोहा आणि प्रार्थना वाचल्या जातात विशेषतः त्यांचे आवडते स्तोत्र “रघुपती राघव राजा राम”. देशातील राज्यांच्या राजधान्यांमध्ये प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात. भारत सरकारने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केल्याप्रमाणे, सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी संपूर्ण देशात बंद असतात.

महात्मा गांधी हे एक महान व्यक्ती होते ज्यांनी खूप संघर्ष केला आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते केवळ अहिंसेच्या अनोख्या पद्धतीचे प्रणेते नव्हते, तर त्यांनी जगाला सिद्ध केले की अहिंसेचा मार्ग अवलंबून शांततापूर्ण मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येते. शांतता आणि सत्याचे प्रतीक म्हणून ते आजही आपल्यामध्ये स्मरणात आहेत.

!! जय हिंद !!

महात्मा गांधींवरील भाषण क्र. ३ – Mahatma Gandhi Speech In Marathi

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना सुप्रभात. जसे आपण सर्वांना माहीत आहे की आपण सर्वजण गांधी जयंती नावाचा एक सुंदर सण साजरा करण्यासाठी येथे आलो आहोत, या निमित्ताने मला आपल्या सर्वांसमोर भाषण द्यायचे आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींची जयंती असते.

आम्ही हा दिवस दरवर्षी संपूर्ण उत्साहाने साजरा करतो राष्ट्रपितांना आदरांजली देण्यासाठी तसेच ब्रिटिश राजवटीपासून देशासाठी स्वातंत्र्य संग्रामाच्या मार्गातील त्यांच्या धाडसी कार्याची आठवण करण्यासाठी. आम्ही संपूर्ण भारतात गांधी जयंती एक मोठी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरी करतो. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास क्रमचन्द्र गांधी असून ते बापू आणि राष्ट्रपिता म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

२ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो कारण ते आयुष्यभर अहिंसेचे प्रचारक होते. १५ जून २००७ रोजी २ ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे. शांती आणि सत्याचे प्रतीक म्हणून आम्ही बापूंना नेहमी लक्षात ठेवू. बापूंचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या छोट्या शहरात झाला, त्यांनी आयुष्यभर फार मोठी कामे केली.

ते वकील होते आणि त्यांनी इंग्लंडमधून कायद्याची पदवी घेतली होती आणि दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा सराव केला. “सत्य बरोबर प्रयोग” या त्यांच्या चरित्रात त्यांनी त्यांचा स्वातंत्र्याचा संपूर्ण इतिहास कथन केला आहे. स्वातंत्र्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी आयुष्यभर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध पूर्ण संयम आणि धैर्याने लढा दिला.

गांधीजी साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणीचे होते, ज्यांना त्यांनी आपल्यासमोर एक उदाहरण म्हणून ठेवले. धूम्रपान, मद्यपान, अस्पृश्यता आणि मांसाहार यांना त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या जयंतीच्या दिवशी भारत सरकारने दारूवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ते सत्य आणि अहिंसेचे प्रणेते होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह चळवळ सुरू केली.

प्रार्थना, फुले अर्पण करणे, गांधीजींना त्यांचे आवडते गाणे “रघुपती राघव राजा राम” वाजवून श्रद्धांजली वाहणे यासारख्या तयारीसह नवी दिल्लीतील राज घाट येथे साजरा केला जातो. मी त्याचा एक महान शब्द तुमच्या सर्वांसोबत सामायिक करू इच्छितो, “एक व्यक्ती त्याच्या विचारांनी तयार केलेला प्राणी आहे, तो जे विचार करतो तो बनतो”.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Learning Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण | Speech on Gandhi Jayanti in Marathi

Speech on Gandhi Jayanti in Marathi : महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता, त्यामुळे हे संपूर्ण भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे विशेष योगदान होते, म्हणून 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते.

तसेच या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांचे पालन करते. गांधी जयंती निमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भाषण आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात, येथे आम्ही काही सोपी भाषणे ( Speech on Gandhi Jayanti ) सांगत आहोत ज्याचा वापर तुम्ही भाषण स्पर्धेत करू शकता.

Table of Contents

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी (Speech on Gandhi Jayanti in Marathi)

गांधी जयंती भाषण (भाषण – 1).

सर्व आदरणीय, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना सुप्रभात. माझे नाव राहुल आहे, मी इयत्ता 7 मध्ये शिकतो. मला गांधी जयंतीनिमित्त भाषण करायचे आहे. सर्वप्रथम मी माझ्या वर्गशिक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला इतक्या मोठ्या प्रसंगी भाषण देण्याची संधी दिली.

आपल्या सर्वांना माहित आहे की दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी आपण सर्वजण महात्मा गांधींचा जन्मदिन साजरा करण्यासाठी एकत्र होतो. माझ्या प्रिय मित्रांनो, गांधी जयंती हा केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो कारण ते आयुष्यभर अहिंसेचे प्रणेते होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे, जरी ते बापू, राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. या दिवशी, भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती महात्मा गांधींना नवी दिल्लीतील राजघाटावरील त्यांच्या समाधीवर प्रार्थना, फुले, स्तोत्रे इत्यादीद्वारे श्रद्धांजली अर्पण करतात.

गांधी जयंती भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरी केली जाते, ज्यांनी सर्व धर्म आणि समुदायांना नेहमीच समान आदर दिला. या दिवशी, पवित्र धार्मिक पुस्तकांमधून विशेषत: त्याचे सर्वात आवडते स्तोत्र “ रघुपती राघव राजा राम ” मधून दोनी आणि प्रार्थना वाचल्या जातात. देशातील राज्यांच्या राजधानीत प्रार्थना सभा घेतल्या जातात. हा दिवस भारत सरकारद्वारे राष्ट्रीय सुट्टी मानला जात असल्याने, देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये इ. बंद राहतात.

महात्मा गांधी हे महान पुरुष होते ज्यांनी खूप संघर्ष केला आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसेच्या अनोख्या पद्धतीचा अवलंब तर केलाच पण अहिंसेचा मार्ग अवलंबून शांततामय मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येते हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शांतता आणि सत्याचे प्रतीक म्हणून ते आजही आपल्यात स्मरणात आहेत.

जय हिंद, धन्यवाद

हे पण वाचा – Gandhi Jayanti Essay In Marathi

गांधी जयंती भाषण (भाषण – 2)

आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, प्रिय शिक्षक आणि माझे सहकारी विद्यार्थी, गांधीजींच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सुप्रभात. मी विनोद कुमार पाल, 10वी वर्ग B चा विद्यार्थी आहे. आज गांधी दिनाच्या या शुभ मुहूर्तावर मी गांधीजींवरील माझे भाषण तुमच्यासमोर मांडणार आहे.

गांधीजींना कोणत्याही ओळखीची गरज नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका काय होती हे प्रत्येक भारतीयाला चांगलेच माहीत आहे.महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणतात हे नाकारणे मला शक्य नाही. त्यांच्या महान चारित्र्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल जे काही बोलता येईल ते फारच कमी असेल आणि ते शब्दात मांडणे माझ्यासाठी शक्य नाही.

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आणि वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई होते. महात्मा गांधींचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षी झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी आहे.

21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहून महात्मा गांधी 1915 मध्ये भारतात आले.इथे ब्रिटिश सरकारकडून भारतीयांवर होणारा प्रकार पाहून त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी मनाशी शपथ घेतली. जोपर्यंत तो इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहू शकत नाही, तोपर्यंत ते भारतातून उखडून टाकेपर्यंत त्यांना आरामाचा श्वास घेता येणार नाही. गांधीजी हे नावाजलेले वकील होते पण त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सोडली आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची लगाम आपल्या हातात घेतली.

गांधी जयंती भाषण (भाषण – 3)

सर्व आदरणीय, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे प्रिय मित्र आणि वर्गमित्र यांना सुप्रभात आणि नमस्कार. माझे नाव मनोज आहे. मी दहावीत शिकतो. गांधी जयंतीनिमित्त मला माझे भाषण तुमच्यासमोर मांडायचे आहे.

सर्वप्रथम, मी माझ्या वर्गाच्या मुख्याध्यापकांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला गांधी जयंतीसारख्या महान प्रसंगी भाषण देण्याची संधी दिली. 2 ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहेच. गांधी जयंती ही केवळ जयंती नाही तर तो एक आंतरराष्ट्रीय सण देखील आहे.

गांधी जयंती हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई होते.

भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गांधी जयंती मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी देशातील विविध शहरांमध्ये गांधी जयंतीशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. ज्यामध्ये गांधी जयंतीनिमित्त भाषण, निबंध लेखन, नाटक, वादविवाद अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

या स्पर्धांमध्ये मुले उत्साहाने सहभागी होतात. याशिवाय गांधी जयंतीच्या दिवशी राजघाट फुलांनी सजवला जातो आणि तेथे प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते ज्यामध्ये गांधीजींचे प्रसिद्ध भजन रघुपती राजा राम वाजवून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जाते.

यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि इतर महत्त्वाचे राजकारणी आणि घटनात्मक पदे असलेले लोक राजघाटावर येतात आणि गांधीजींना आदरांजली वाहतात.

महात्मा गांधी हे महान व्यक्तिमत्व असलेले महान पुरुष होते. आपल्या कष्टाने आणि प्रयत्नांनी त्यांनी भारताला 200 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारच्या शस्त्राचा वापर केला नाही किंवा अहिंसेचा मार्ग स्वीकारला नाही, उलट सत्य आणि अहिंसा या महत्त्वाच्या शस्त्रांनी त्यांनी ब्रिटीश सरकारला भारतातून उखडून टाकले.

गांधीजीही खरे मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या अहिंसा आणि सत्य या दोन महत्त्वाच्या शस्त्रांद्वारे जगाला नवी दिशा दिली आणि जीवनात कोणतेही मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर सत्य आणि अहिंसा या महत्त्वाच्या शस्त्रांचा वापर करून आपण ते करू शकतो हे त्यांनी सिद्ध केले. यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. सत्य आणि शांततेचे प्रतीक म्हणून गांधीजींची आज आपल्यामध्ये आठवण होते.

धन्यवाद जय हिंद जय भारत

हे पण वाचा –

  • मराठी मध्ये बालिका दिन भाषण
  • शिक्षक दिनाचे मराठीत भाषण
  • स्वातंत्र्यदिनाचे मराठीत भाषण
  • स्वागत भाषण मराठीत

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ham

Thursday , 9 May 2024

मराठीचे तपशील

Gandhi Jayanti: गांधी जयंती विषयावर दमदार भाषण, ऐकून सगळेच वाजवतील टाळ्या

Gandhi jayanti speech in marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे..

Mahatma Gandhi

Gandhi Jayanti 2023: देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचा वाढदिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून देखील साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त बहुतेक ठिकाणी भाषणे आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थी महात्मा गांधी या विषयावर भाषण करतात. महात्मा गांधीच्या १५४ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना खालील दमदार भाषण पाठ करून सगळ्यांवर आपली छाप सोडता येईल.

Sonia Gandhi Health: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे केले भरती

आदरणीय शिक्षक, मुख्यधापक आणि माझ्या मित्रांनो....

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. अहिंसक पद्धतींने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटीशशासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते १९१५ मध्ये भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनही ध्येय गाठता येते हे सिद्ध केले.

गांधीजींचा मद्यपानाला विरोध दर्शवला. धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये, सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, महिलांचा आदर केला पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असा गांधीजींचा हेतू होता. गांधीजींनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. हरिजनांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात.

मित्रांनो, महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील.भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपला परिसर स्वच्छ ठेवून आपण ते यशस्वी करू शकतो. स्वच्छतेसाठी श्रमदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 1 ऑक्टोबर रोजी सरकारने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी 'एक तारीख, एक तास, एक एकत्र' मोहीम सुरू केली. पण स्वच्छतेचा समावेश आपण सवयीप्रमाणे करायला हवा. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. ही मोहीम केवळ एक-दोन दिवसांची नसून ती सतत जीवनाचा भाग बनवली पाहिजे. घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आता मला माझे भाषण संपवायचे आहे. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!!!

IPL_Entry_Point

  • Photogallery
  • Marathi News
  • career news
  • Gandhi Jayanti Speech Write An Essay On Gandhi Jayanti With The Help Of These 5 Points Everyone Will Appreciate It

Gandhi Jayanti Speech: या ५ मुद्यांच्या मदतीने गांधी जयंतीवर निबंध लिहा; सगळेच करतील कौतुक

Gandhi jayanti speech in marathi: दरवर्षी २ ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंती साजरी केली जाते. कारण याच दिवशी राष्ट्रपिता म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा गांधींचा जन्म झाला होता. यानिमित्ताने शाळांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अशाच कार्यक्रमात हटके भाषण करून तुम्हीही लोकांची मने जिंकू शकता..

Gandhi Jayanti Speech

गांधी जयंतीनिमित्त तुमच्या निबंधात किंवा भाषणात हे ५ मुद्दे नक्की समाविष्ट करा…

  • २ ऑक्टोबर २०२३ हा महात्मा गांधींजींची १५४ वी जयंती आहे. भारतात दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करतात.
  • संयुक्त राष्ट्रसंघाने २ ऑक्टोबर हा 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून घोषित केला आहे. गांधीजींचे आवडते भजन, रघुपती राघव राजा राम हे देखील २ ऑक्टोबर रोजी वाजवले जाते.
  • या दिवशी, महात्मा गांधींचा पुतळा, रस्ते आणि बापूंच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे (साबरमती आश्रम, त्यांच्या अंत्यसंस्काराचे ठिकाण आणि बरेच काही) सजवले जाते.
  • ईस्ट इंडिया कंपनीचे शासन संपवण्यात बापूंच्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस देशभर साजरा केला जातो. स्वावलंबन, धैर्य, अहिंसा, साधेपणाचे धडे त्यांनी जगाला दिले.
  • महात्मा गांधी म्हणाले, "उद्या मरणार असल्यासारखे जगा." असे शिका की तुम्ही सदैव जगाल”, म्हणून या गांधी जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी असे लोक बनू या, जेणेकरून त्यांचे स्वप्न साकार होईल.

असा लिहिला महात्मा गांधींवर निबंध…

अजय जयश्री

महत्वाचे लेख

Bombay College Of Pharmacy Recruitment 2023: ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई’ येथे विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..

Daily Marathi News

महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi |

प्रस्तुत लेख हा महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनावर भाषण करणे, हा उपक्रम शालेय जीवनात विद्यार्थ्यांना असतो. विद्यार्थी अत्यंत मुद्देसूद आणि विस्तारपूर्वक प्रस्तुत भाषण सादर करू शकतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.

महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Marathi Bhashan |

“नमन स्वीकारा आमुचे बापू तुम्ही महात्मा भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा”

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी ,आणि अंगावर परिधान केलेले ते पांढरे शुभ्र वस्त्र! महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली.

महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ “महान आत्मा” असा आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम गांधीजींवर पडला आणि त्यांच्या मूल्यांनी पुढे चालूनच गांधीजींच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट होत गेल्या. सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले.

महात्मा गांधींनी स्वतःचे जीवन हे सत्याच्या प्रयोगासाठी खर्ची घातले. गांधीजी आफ्रिकेत वकिली करण्यासाठी गेले पण तेथे हिंदू बांधवांवर अन्याय दूर करण्यासाठी धडपडले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ते नेहमी अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करत असत.

गांधीजींनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर देशव्यापी चळवळी उभ्या केल्या. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मीठ कराविरोधात पायी चालत दांडी यात्रा काढली. या यात्रेत हजारो भारतीय जनतेचा सहभाग होता.

अहिंसा… जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला “बापू” हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या जीवनातून अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला.

आपल्या समाजात एका मोठ्या समूहाला अस्पृश्य म्हटले जात होते. गांधीजींनी या समूहाला “हरीजन” असे संबोधून त्यांचा मान वाढीस लावला. असे हे थोर अहिंसावादी व्यक्तिमत्त्व ३० जानेवारी १९४८ रोजी अनंतात विलीन झाले. महात्मा गांधींबद्दल शेवटी एवढेच बोलू इच्छितो की,         एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊन गेला… या भूमीच्या सेवेसाठी, बलिदान प्राणाचे देऊनी गेला… आक्रंदिते ही भारत भूमी, सुपुत्र भूमीचा हरवूनी गेला… आठवा त्याला, जागवा स्मृती, कोहिनूर तो हरपुनी गेला…

लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech in Marathi | MarathiGyaan

महात्मा गांधी मराठी भाषण - mahatma gandhi speech in marathi.

आज मी तुमच्या करीत लिहले आहे महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi speech in marathi) . आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.हे गांधी जयंती (gandhi jayanti speech in marathi) साठी सर्वोत्तम भाषण आहे.

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी मराठी भाषण

“ बेष्णव जन तो तेणे कहिए जो पीरपराई जाणेरे..."

महात्माजींच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरे आहे. म्हणून प्रथमच महात्माजींना; आपल्या * राष्ट्रपित्याला ' त्यांच्या जयंती निमित्त मी शतप्रणाम करुन... त्यांना आदरांजली वाहतो.

इथे उपस्थित माझ्या गुरुजनांना देखील माझे सादर वंदन. माझ्या दोस्तांनो, .

आपल्या हातून रोज नव्या-नव्या चुका होतच असतात. त्यासाठी आपले आई-बाबा, शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समज देतात. कधी कधी ( नव्हे बरेचदा ! ) आपल्याला त्यांचा रागही येतो. पण आपण तर सामान्य मुले आहोत. आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे. कसे ? त्यासाठी महात्माजींच्या बालपणातील दोन घटना सांगतोय. त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी, ' मोहनदास करमचंद गांधी. '

शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली. अवघ्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे, चोरी करणे, विडी ओढणे या वाईट गोष्टी. त्याच्या हातून घडल्या. वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला हटकले... खडसावले ! मोहनलाही आपली चूक ध्यानात आली. त्याने बडिलांजवळ झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. पुन्हा असे न करण्याचा “ खरे बोलण्याचा ' निश्चय केला. आणि अभ्यासात स्वत:ला गाढून घेतले.

मग इतके की स्वत:ला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द ' शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही. ' असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही: चुकीचे लिहिले. नंतर तो शब्द. त्याचे स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करुन मगच आपल्या वहीत उतरवले. ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची... आणि ते स्पेलिंग होते ' केटल ' या शब्दाचे. याच निश्चयी व निग्रही स्वभावामुळेच केवळ “ सत्य ' ब ' अहिंसा, या दोन तत्त्वांच्या जोरावर गांधींजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रज सत्तेला प्रतिकार केला.

वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील * पोरबंदर ' या गावात झाला. वडिल पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते. सारे काही व्यवस्थित होते. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. नि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले. हायकोर्टात ( मुंबईच्या ) वकिली करु लागले. एका. खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार, अन्याय त्यांना पाहवले नाहीत. तिथेच त्यांनी यासाठी तेथील भारतीयांना एकत्र केले. त्यांना त्यांच्यावर होत न असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली. त्यासाठी सत्याग्रह पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय्य हक्क व सवलती मिळवून देऊन मगच भारतात परतले.

भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले. ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर गदा आणत . होती. आपले भारतीय जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य च्या विळख्यात अडकले होते. प्रथम सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी हे जाती भेद मिटविण्यासाठी गांधींजींनी प्रयत्न सुरु केले. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणूनसंबोधत. त्यांना न्याय हक्क, योग्य सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजी पदयात्रा काढत. त्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबाही असत. या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली ती भारतातील ठराविक स्तरावरील दारिक्र्यावस्था ! घालायला कपडे नाहीत म्हणून न येणारे उपाशी असलेले 'हे पीडित पाहून; या महात्म्याने प्रतिज्ञा केली “ जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अगावर घालायला कपडा नसेल तो वर मी ही केवळ पंचा नेसेन '...' जोवर प्रत्येकाला दोन वेळची रोजी-रोटी मिळणार नाही तोवर मी देखील एकवेळ ( दिवसातून ) उपासच करेन. ' मग त्यांनी या वस्त्यांतून चरखे वाटले. स्वत: सूत कातून त्याचे वस्त्र गुंडाळण्याचा स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे... आपल्यापुढे ठेवला आणि याच घटनेने ते राष्ट्राचे कैवारी " राष्ट्रपिता ' बनले.

साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ' यंग इंडिया ' हे साप्ताहिक चालवीत होते. सत्य, अहिंसा आणि असहकार याच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता.

भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस ऊग्र बनत चालला होता. इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते. हेराण झाले होते. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. गांधीजी त्या परिषदेस हजर होते. तेथेही कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली. भारतात परत आल्यावर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईला ब्रिटीश सरकारला “चले जाव “ चा आदेश गांधीजींनी दिला. आणि स्वातंत्र्यलढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला. यश स्वातंत्र्य आता समोर दिसत होते. स्वातंत्र्य सूर्याची लख्ख किरणे आता भारतावर पडणार होते पण भारतातील हिंदू मुसलमानांचे तंटे काही केल्या मिटत नव्हते. गांधींजींनी हे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले पण व्यर्थ.

ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेतला. भारताला स्वातंत्र्य बहाल केले पण त्याची हिंदुस्थान - पाकिस्तान अशी फाळणी करुन. या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदु-मुसलमान सर्वांवरच अत्याचार झाले. सर्वांचेच खूप नुकसान झाले. गांधींजींचे स्वप्न होते... एकसंघ भारताचे... ते तुटले... गांधीजी व्यथित झाले. .. दुःखी झाले... नोखाली येथे त्यांनी एक शांतियात्रा देखील काढली. मनामनांतील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता. स्वातंत्र्यलढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवट पर्यंत आपली तत्वे सोडली नाहीत. “ सत्याचे प्रयोग ' नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले.

अशा-या महात्म्याला एका तरुणाने ३० जानेवारी १९४८ रोजीं सायंप्रार्थथेला जातेवेळी छातीवर गोळ्या घालून संपविले. जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले, हे राम! .

धन्यवाद!

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

लोकमान्य टिळक मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

You might like

Post a comment, contact form.

Mahatma Gandhi speech in Marathi

Mahatma Gandhi Speech In Marathi | महात्मा गांधी भाषण मराठीत

Mahatma Gandhi Speech In Marathi – आज या ब्लॉग पोस्ट Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi मध्ये विषयी केली जाणारे भाषण याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण या भाषणाचा वापर पहिलीपासून दहावीपर्यंत करू शकता.

Mahatma Gandhi Speech In Marathi

नमस्कार येथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शिक्षक आणि मित्र मित्रांनो आज आपण महात्मा गांधीजी जयंती साजरी करण्यासाठी आपण येथे जमलो आहे. आज मी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल भाषण देणार आहे.

जगाला व राष्ट्राला शांततेचा संदेश ज्यांनी दिला. आपल्या कृतीतून व विचारातून सत्याचा मार्ग दाखवला, सत्यातून परिवर्तन होऊन देश स्वतंत्र होऊ शकतो. हे दाखवण्याचे पवित्र कार्य महात्मा गांधींजी यांनीकेले.

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी . गांधीजींचा जन्म पोरबंदर (गुजरात) या गावामध्ये २ ऑक्टोबर १८६९ साली गांधीजी यांचा जन्म झाला होता सामान्य कुटुंबात जन्माला आलेले गांधीजी दहावीच्या शिक्षणानंतर विदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. प्रचंड अभ्यास व आत्मविश्वासाच्या बळावरती बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. पाश्चिमात्य राष्ट्रात ज्यावेळी गांधीजी गेले, त्यावेळी असमतोल पाहावयास मिळाला. ज्यावेळी आफ्रिकेत होते त्यावेळी काळे गोरे या भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले. त्याचवेळी गांधीजींच्या हळव्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी मनुष्याला पशूसारखी वागणूक मिळत असेल तर त्या वेळी त्या ठिकाणी लोकांचे आयुष्य कसे असेल ह्याचा प्रश्न त्यांचा समोर उद्भवला .त्याचवेळी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये परिवर्तनाच्या लढाईस सुरुवात केली.

काही कालखंडांनंतर भारतामध्ये आल्यानंतर एका नवीन लढ्याला सुरुवात करावी अशीच मानसिकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हाच परकीय सत्तेविरुद्ध संयम, त्याग शांतता यांच्या माध्यमातून एका नव्या लढाईस सुरुवात केली. गांधीजींनी १९२० च्या कालखंडामध्ये असहकार चळवळीची सुरुवात केली. या देशातल्या साध्य जनतेला इंग्रज या देशाचे प्रशासक नसून ते या जनतेचे शोषक आहेत. जे इंग्रज व्यापारी म्हणून आले होते ते देशाचे राज्यकर्ते बनले ह इथल्या भारतीयांना खूप समजावूनदेण्याचा प्रयत्न केला.

१९१५ मध्ये गांधी भारतात परत आले . १९२० साली चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. खिलाफत चळवळ यामध्ये सहभाग घेतला. इंग्रजांशी असहकार पद्धतीने वागलो तर इंग्रज एक दिवस स्वतःचा कारभार सोडून विदेशात निघून जातील असहकार चळवळीचा स्वीकार केला. अशा पद्धतीने गांधीजींनी ही असहकार चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिशांनी आपल्या फोडा आणि झोडा याच नीतीचा उपयोग केला. यास गांधीजींनी विरोध केला. सर्वसामान्य जनतेचे शोषण हे मोठ्या प्रमाणात होत होते. इंग्रजांनी मिठावरती कर लावून मिठासाठी कायदा तयार केला होता. या अत्याचाराविरोधात गांधीजींनी आंदोलन छेडले आणि इंग्रजांच्या दडपशाही धोरणाचा निषेध केला.

१९४२ साली मुंबईच्या गवालीया टँकवरून भाषण करताना महात्मा गांधींनी सांगितले होते, ‘करेंगे या मरेंगे ‘ हा मंत्र दिला आणि लाखो माणसे मुंबईच्या गवालिया टँकवर गोळा केली. इंग्रजांना चालते व्हा असा सल्ला दिला. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी ‘ आत्मसात करणारे महामानव म्हणून महात्मा गांधीजींच्याकडे पाहिले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढा एका निर्णायक वळणावरती घेऊन जाणारे महापुरुष म्हणून वर्णन केले जाते. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच ‘रामराज्य’ निर्माण व्हावे यासाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. स्वतःच्या लज्जा रक्षणापुरतेच वस्त्रे वापरणारा हा महापुरुष असंख्य, करोडो बांधवांचा अश्रयदाते प्रेरणास्थान होते. स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर मूलोद्गामी शिक्षणाची संकल्पना मांडण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.

हे सुद्धा वाचा – Savitribai Phule Speech In Marathi

या देशामध्ये समता प्रस्थापित व्हायची असेल तर देश एकसंघ असावा तरच जातीयता नष्ट होईल. हे महात्मा गांधीजींचे प्रखर विचार होते. याच कल्पनेतून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन जाती निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले. या देशामध्ये क्रांती करायचीच असेल तर ती शस्त्रास्त्राच्या जोरावरती न करता ती संयमाच्या, शांततेच्या मार्गाने करता येते. हे विचार आमच्या समोर ठेवण्याचे पवित्र कार्य महात्मा गांधीजींनी केलेले पाहावयासमिळते. अशा या महापुरुषांच्या प्रेरणेतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

महात्मा गांधी यांचे काम पाहून “ महात्मा “ ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिली. खरंच हा माणूस आपल्या नावाप्रमाणे तितकाच महान होता हे त्यांच्या कार्यातून पहावयास मिळते . १५ ऑगस्ट १९४७ ला या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हिंदू आणि मुस्लीम यांच्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्या फाळणीवरून धार्मिक तेढ निर्माण झाला होता. त्यावेळी असंख्य लोक जातीय दंगली निर्माण करण्यात मग्न असताना गांधीजी मात्र दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी दंगलीमध्ये होरपळलेल्यांची घरे सावरण्यासाठी महात्मा गांधीजी प्रयत्न करत होते. देश एका वेगळ्या वळणावरती जात असताना हरितक्रांतीला सुरुवात होत असताना परदेशी संस्कृती झुगारून १५० वर्षांनंतर आमची भारतभूमी,स्वातंत्र्याचे गीत गात होती. स्वतंत्र, समता, बंधुता या नीतिमूल्यांचा आदर्श जपत असता ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर मातृभूमीसाठी ‘ असं म्हणणाऱ्या महात्म्याचं दुःखद निधन झालं.

काळाबरोबर वेळेला स्वातंत्र्याबरोबर क्रांतीला गवसणी घालणारे महापुरुष होते. अखंड विश्वासाठी एक प्रेरणास्रोत होते. त्याच महापुरुषाचा आपण आदर्श घेऊन त्यांच्या स्वप्नातील आपण भारतमातेचे सुपुत्र देश साकार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जय हिंद! जय भारत!!

हे सुद्धा वाचा – Mahatma Gandhi Information In Marathi

निष्कर्ष | Conclusion

आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग , Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता. वरील भाषण एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे. .वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

' src=

2 thoughts on “Mahatma Gandhi Speech In Marathi | महात्मा गांधी भाषण मराठीत”

  • Pingback: जवाहरलाल नेहरू विषयी भाषण | Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi - Roar Marathi
  • Pingback: महाराष्ट्र दिनानिमित्त एकदम नवीन भाषण | Best Maharashtra Din speech in Marathi 2024 - Roar Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

News18 Logo

  • LIVE TV थेट टीव्ही NEWS18 इंडिया LIVE TV
  • News18 APP DOWNLOAD
  • Latest बातम्या
  • वेब स्टोरीज
  • Cha-Sambhaji-Nagar
  • अ‍ॅस्ट्रोलॉजी

तुमचे शहर निवडा

  • छ. संभाजीनगर

Mahatma Gandhi: यंदा महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण

Mahatma Gandhi speech in Marathi: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated : September 29, 2022, 6:03 am IST
  • Follow us on

संबंधित बातम्या

  मुंबई 28, सप्टेंबर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर रोजी जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे तुम्हाला एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शालेय मुलांना भाषण करण्यास सांगितलं जातं. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Mahatma Gandhi birth Anniversary speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात..

  • दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते.
  • महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
  • त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.
  • महात्मा गांधींना बापू म्हणूनही ओळखले जाते.
  • ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यात महात्मा गांधींचे विशेष योगदान आहे.

हेही वाचा:   वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रमैत्रिंणींना द्या खास शुभेच्छा, Whatsappला ठेवा हे सुंदर स्टेटस

  • देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यात बापूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • लंडनमधून बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या नावासाठी समर्पित केले.
  •  विरोध करण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. आपल्या आयुष्यात त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक आंदोलने केली.
  • चंपारण्य सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी सत्याग्रह, दलित चळवळ, भारत छोडो आंदोलन या त्यांच्या काही प्रमुख चळवळी आहेत.
  •  ब्रिटिश साम्राज्याचा पाया कमकुवत करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
  •  सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वाच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडले.
  • हिंसेचा मार्ग अवलंबून तुमचे हक्क कधीच मिळू शकत नाहीत, असे गांधीजींचे मत होते.
  • यंदा महात्मा गांधींची १५२वी जयंती साजरी होणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
  • बापूंचे सत्य आणि अहिंसेचे विचार भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत.
  • लोकांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर झटले. समाजातील भेदभावाबद्दल त्यांनी सतत आवाज उठवला.
  • First Published : September 29, 2022, 6:03 am IST

एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार 'खिशा'वर परिणाम?

एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार 'खिशा'वर परिणाम?

Weird : भारतातील असं ठिकाण जिथं माणसांप्रमाणे प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

Weird : भारतातील असं ठिकाण जिथं माणसांप्रमाणे प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

ते थायलंडवरून आले, सोबत आणले 100 वेगवेगळे जीव, कस्टमचे अधिकारी बुचकळ्यात पडले

ते थायलंडवरून आले, सोबत आणले 100 वेगवेगळे जीव, कस्टमचे अधिकारी बुचकळ्यात पडले

महत्वाच्या बातम्या.

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

'दुसरीकडे असेल की मळ, तुमच्याकडे आला की...', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

'दुसरीकडे असेल की मळ, तुमच्याकडे आला की...', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

पाकिस्तानी महिला सीमा हैदरला का मिळत नाही क्लीन चिट? हे आहे महत्त्वाचं कारण

पाकिस्तानी महिला सीमा हैदरला का मिळत नाही क्लीन चिट? हे आहे महत्त्वाचं कारण

राजासारखे जीवन जगण्यासाठी व्यक्तीने केली 4 लग्न, बांधला 14 मजली महाल

राजासारखे जीवन जगण्यासाठी व्यक्तीने केली 4 लग्न, बांधला 14 मजली महाल

'दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक' रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले...

'दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक' रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले...

  • TN Navbharat
  • ET Now Swadesh

ट्रेंडिंग :

marathi news

Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi : महात्मा गांधी जयंतीला असं करा प्रभावी भाषण

Updated Sep 27, 2023, 08:17 PM IST

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 1

महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 2, महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 3, महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 4.

Maharashtra Weather Update सावधान! राज्यात 24 तासात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: सावधान! राज्यात 24 तासात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Green Chilli Benefits हिरवी मिरची लय फायद्याची जाणून घ्या खाण्याचे 7 आश्चर्यकारक फायदे

Green Chilli Benefits: हिरवी मिरची लय फायद्याची.. जाणून घ्या खाण्याचे 7 आश्चर्यकारक फायदे

Narendra Dabholkar  डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण आज पुणे सत्र न्यायालय देणार निकाल

Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण, आज पुणे सत्र न्यायालय देणार निकाल

Todays Panchang in Marathi आजचे पंचांग! जाणून घ्या अक्षय्य तृतीया तिथी पूजेचा शुभ मुहूर्त नक्षत्र आणि राहुकाळ

Today's Panchang in Marathi: आजचे पंचांग! जाणून घ्या अक्षय्य तृतीया तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त, नक्षत्र आणि राहुकाळ

Who won Yesterdays IPL Match in Marathi PBKS vs RCB पंजाब विरुद्ध बंगळुरू कालची IPL 2024 मॅच कोणी जिंकली

Who won Yesterday's IPL Match in Marathi, PBKS vs RCB: पंजाब विरुद्ध बंगळुरू, कालची IPL 2024 मॅच कोणी जिंकली?

IPL 2024 PBKS vs RCB आरसीबीचा रॉयल विजय पंजाबचा 61 रन्सने पराभव

IPL 2024, PBKS vs RCB: आरसीबीचा 'रॉयल' विजय, पंजाबचा 61 रन्सने पराभव

Akshaya Tritiya 2024 Puja Vidhi आज अक्षय्य तृतीया! सुख-समृद्धीसाठी अशी करा विष्णूसह लक्ष्मी पूजा

Akshaya Tritiya 2024 Puja Vidhi: आज अक्षय्य तृतीया! सुख-समृद्धीसाठी अशी करा विष्णूसह लक्ष्मी पूजा

SIM Card  तर सिम कार्ड सोबतच तुमचा मोबाईल सुद्धा होईल ब्लॉक सरकारने घेतला मोठा निर्णय

SIM Card: .... तर सिम कार्ड सोबतच तुमचा मोबाईल सुद्धा होईल ब्लॉक, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather Update सावधान! राज्यात 24 तासात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस हवामान विभागाचा अंदाज

TeachingBanyan.com

10 Lines on Mahatma Gandhi

Mahatma Gandhi was the greatest leader of his time and millions of people used to respect and follow him. He completely changed his attire and wore a simple loincloth, which, he thought, would let him connect to the Indian poor. He took an active part in the Indian Independence Movement and led India to the path of Independence through truth and righteousness.

Ten Lines on Mahatma Gandhi in English

I have provided here 10 lines, 5 lines, 20 lines, a few lines, and sentences on Mahatma Gandhi for my dear children and students of Classes 1, 2, 3, 4, 5, and 6. Just go through these lines to find the best one for you:

1) Mahatma Gandhi had born in a Hindu family on 2nd October 1869 at Porbandar in Gujarat.

2) His father Karamchand Uttamchand Gandhi was Diwan of Porbandar.

3) Mahatma Gandhi married Kasturbai Makhanji Kapadia in May 1883.

4) On 4th September 1888, he left for London for higher studies.

5) He was a civil right activist in South Africa from 1893 to 1914, fighting against color discrimination.

6) He returned to India in 1915 and joined the Indian National Congress.

7) Gandhi ji started the first movement against British rule, Champaran Satyagraha in 1917.

8) He launched the non-cooperation movement on 01 August 1920 after Jallianwala Bagh Massacre.

9) He started Salt/Dandi March on 12th March 1930 and continued till 06th April 1930.

10) Nathuram Godse, a right-wing advocate of Hindu Nationalism, assassinated Gandhi on 30th January 1948 at Birla House, New Delhi.

10 Lines and Sentences on Mahatma Gandhi

1) Mahatma Gandhi was the leader of the Indian Independence Movement against British rule.

2) He inspired civil rights and freedom movements across the world.

3) The title “Mahatma” was given to him in South Africa in 1914.

4) In India, Mahatma Gandhi was fondly called Bapu and Gandhi Ji.

5) Mahatma Gandhi belonged to a merchant caste family from coastal Gujarat in India.

6) He returned to India in 1915 and started mobilizing farmers against excessive taxes.

7) He was imprisoned on several occasions for many years in South Africa and India.

8) Mahatma Gandhi wore simple yarn clothes woven with yarn hand-spun on a charkha.

9) He was strict a vegetarian and undertook fasts for protests and self-purification.

10) Mahatma Gandhi undertook his last fast on 12th January 1948 at the age of 78.

5 Lines on Mahatma Gandhi

1) Mahatma Gandhi was a great Indian freedom fighter.

2) He started many freedom movements in India.

3) He was a supporter of Ahinsa (non-violence).

4) He is also renowned as the “Father of the Nation”.

5) Today also, people follow his teachings and beliefs.

10 Lines on Mahatma Gandhi

20 Lines on Mahatma Gandhi

1) He was a great follower of truth and non-violence and supported them throughout his life.

2) Mohandas Karamchand Gandhi was an Indian lawyer, active politician, and freedom fighter.

3) The main campaign run by Gandhi Ji during freedom struggles are Champaran Satyagraha, Kheda Satyagraha, Non-cooperation Movement, Salt Satyagraha, etc.

4) Gandhi Ji pursued his degree in law from London University.

5) Mahatma Gandhi joined the Indian National Congress in 1920.

6) Despite being nominated 5 times, Gandhi Ji had never won the Nobel (Peace) Prize.

7) Gandhi Ji was the winner of the ‘ Time Magazine of the Year ’ award in 1930.

8) Gandhi Ji had died at Gandhi Smriti formerly known as Birla House.

9) India celebrates his birthday as the Gandhi Jayanti every year.

10) The Indian Government has declared 30 January as Martyrs’ Day.

11) Mahatma Gandhi was the greatest freedom fighter of India ever born.

12) His policy of non-violence made him an instant hit among the Indian masses.

13) The policy of non-violence gave people a way to fight for freedom without being subject to violence.

14) His simple living and high thinking made him fondly called Bapu.

15) Though he went to imprisonment several times, it couldn’t deter him from his freedom struggle.

16) Gandhi Ji’s last fast was to pressurize India for handing over cash assets to Pakistan.

17) Kasturbai Makhanji Kapadia was 1-year older than Mahatma Gandhi.

18) Mahatma Gandhi had four sons – Harilal, Manilal, Ramdas, and Devdas.

19) Before leaving for Africa, Gandhi promised his mother that he would abstain from liquor and women.

20) His birthday on 2nd October is observed worldwide as the international day of non-violence.

Mahatma Gandhi had shown the path to millions towards independence and self-rule using policies of non-violence and civil disobedience. He was the greatest freedom fighter who proved to the world that the greatest of battles could be fought and won by applying peaceful methods. We all must take active participation in celebrating Gandhi Jayanti, commemorating the birth of India’s Greatest Leader and freedom fighter, and must remember his teachings and beliefs.

Related Information:

10 Lines on Gandhi Jayanti

10 Lines on Mahatma Gandhi’s Educational Philosophy

Related Posts

10 lines on patriotism, 10 lines on nationalism, 10 lines on national flag of india, 10 lines on importance of national flag, 10 lines on importance of national festivals of india, 10 lines on national festivals of india, 10 lines on national festivals celebration, 10 lines on a.p.j. abdul kalam, 10 lines on organ donation, leave a comment cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Mahatma Gandhi, his life, writings and speeches/Speech at Gujrat Educational Conference

GUJARAT EDUCATIONAL CONFERENCE

[ The second Gujarat Educational Conference was held at Broach, in October 20, 1917, when Mr. M. K. Gandhi read his presidential address in Gujarati a translation of which reads as under ]:—

After thanking the conference for the honour bestowed on him he said the selection fell on him simply because he would yield to none in his love and devotion for the Gujarati language. He then congratulated the last conference on the good work done by them and for publishing a very valuable report in time. He then highly regretted the premature loss of Mr. Ranjitram Vavabhai, one of the most active secretaries of the conference. Recapitulating the three objects of the Gujarat Kalavani Mandal under whose auspices the conference was held, he proceeded to treat them in detail.

MEDIUM OF INSTRUCTION

He regarded the question of the medium of instruction of the highest importance and as one on which the whole edifice of education rested. He referred to the two views held on ​ this question. There is one party that wants the mother tongue Gujarati to be the medium. The other party supports English. 'Both are prompted by pure motives. Both have the good of the country at heart but purity of motives alone is not sufficient for the achievement of the desired end. Experience of the world shows that often a pure motive lands us on impure ground. Let us therefore examine the merits or otherwise of the two views and see if we can arrive at unanimity on this point. This difficult question concerns the whole of India. But that does not mean that each province cannot solve it for itself, but must wait for general unanimity.'

Of course, it would help us to some degree in the solution of this problem if we review the agitation and efforts of other provinces. Bengal during the excitement of the 'partition' days tried to impart instruction in Bengali. Schools were established, funds poured in but the experiment failed. In my humble opinion it failed, because the organisers and teachers had not sufficient faith in their own experiment. The educated Bengali could not get out of the fascination of the English language. It was suggested that Bengali literature owes its ​ development to the command the Bengalis have over the English language. In answer Mr. Gandhi instanced the wonderful Bengali of Sir Rabindranath Tagore which is in no way indebted to his knowledge of English. He owes inspiration to the very atmosphere of India. He has imbibed it from the Upanishads. The same can be said of Mahatma Munshi Ram and Pandit Madan Mohan Malaviya. The service which Swami Dayanand Sarasvati rendered to Hindi literature owed nothing to English. Tukaram and Ramdas who have enriched the Marathi language were not ia the least under the obligation of the English language. English cannot claim any credit for the contribution to Gujarati literature of poets from Parmanand and Samel Bhat down to Dalpatram. When we consider how languages grow, we come to the conclusion that a language is but the reflection of the character of the people that speak it. Language depends upon the peculiar genius and occupation of a people. The inordinate use of polished and courtly forms of speech indicate that we have been under subjection for generations together. The English language abounds in nautical terms. We cannot import them in the Gujarati ​ language, but if we take to navigation nautical phraseology will frame of itself.

Mr. Gandhi then proceeded to give a quotation from Rev. Taylor's grammar of the Gujarati language in support of the above.

He then referred to the laudable efforts of the Arya Samaj in making Hindi the medium of instruction in their Gurukul ; and of the Telugu people in using Telugu as the vehicle of education. In Maharastra Professor Karve and Prof. Naick both work in the same direction. In Professor Bijapurkar's school they had already prepared suitable text-books in Marathi. They are all hopeful about the success of their work. In Gujarat there was a movement already for imparting instruction through Gujarati. Prof. Gajjar and the late Dewan Bahadur Manibhai Jarbhai may be regarded as the pioneers and it now remains with us to consider whether we shall water the plant sown by them or allow it to wither away.

Experienced teachers say that what takes sixteen years to learn through English can perfectly be acquired in ten years at the most through the vernaculars. If thousands of our students save six years each of their ​ precious life, what a great national saving it would be.

The excessive burden of having to learn through a foreign medium has sapped the strength, enthusiasm and vitality of our young men. Sickly and pale they can at best be mere imitators. All power of initiative, originality and enterprise; courage, discrimination and fearlessness dwindle away as years pass by. What they commence they cannot carry out. The few that show some spirit die young. The negroes of South Africa are a stalwart and sober race. Social evils like child-marriage are unknown amongst them but they too have suffered like ourselves because they accepted Dutch as the medium of their education. They have grown impotent imitators of the west. With the loss of their mother tongue they lost all vigour and originality. We who have received English education cannot measure the loss we have sustained. If we consider what little hold we have upon our masses we can have some idea of that loss. We are proud of a Bose or a Ray amongst us but I daresay that had we received instruction through the vernacular for the last fifty years we would have had amongst us ​ so many Boses and Rays that their existence would not have been a matter of surprise to us.

Leaving aside the question whether Japan's activities are in the right direction or not we can say that the extraordinary enterprise and progressive life they have shown is due to their education being given in Japanese. Their education has infused a new life among the people which has been a wonder to the gaping world. Instruction through a foreign medium brings about untold evils.

There must be a correspondence between the impressions and expressions we receive with our mother's milk and the education we receive at school. A foreign medium destroys the correspondence, and whosoever helps this destruction, however pure his motives, is an enemy of his country. The evil does not stop here. The foreign medium has created an unnatural gulf between the educated classes and the masses at large. We do not understand the masses and the masses do not understand us. They regard us as foreigners and they fear and distrust us. If this state of things continues for long, Lord Curzon's charge that we do not represent the masses will some day prove to ​ be true. Fortunately the educated classes have gradually come to realise the difficulty of reaching the masses. They see now that they have over reached the expectations of Lord Macaulay. We took to English because it led to the acquisition of wealth, and some cultivated the ideas of nationalism through English.

If we were in power we could see the danger of the spread of English at the cost of the vernacular. Even the Government officers have not dispensed with the vernaculars. In offices and law courts they still use the vernaculars. If pleaders conducted their cases in the vernaculars, the clients would gain a great deal, and the language would be enriched.

It is argued that only the English knowing Indians have evinced patriotism. Recent events prove otherwise, but even accepting the assertion we can say that others had no opportunity whatsoever. The patriotism of the English educated has not spread amongst the masses. English may be kept as an optional subject for those who want to study it for political purposes or for the acquisition of wealth by the help of western sciences. Not only should they acquire a good command ​ over the English language but it is also our duty to make facilities for imparting such education.

Before closing this topic he referred to the two pamphlets published by Dr. P. J, Mehta and recommended the audience to peruse them. He then suggested a number of ways and means for preparing a ground for making Gujarati as the medium of instruction such as the use of Gujarati language only in mutual intercourse among the Gujaratis, preparation of Gujarati text-books, opening schools etc.

NATIONAL LANGUAGE

After dealing with the medium of instruction he dwelt at length upon the subject of National language. He gave an able reply to those who suggest that English ought to become the lingua franca of India. He said a National language should satisfy the following five conditions:—

(1) It must be easy for the official. (2) It must be the vehicle of religious, social and political intercourse of the people. (3) It must be spoken by a large number. (4) It must be easy of acquisition by the masses.

He then showed how English does not satisfy any of these conditions. He proved that Hindi is the only language that satisfies all these conditions. Hindi was our national language even under the Mahomedan rule and the Mahomedan rulers did not think it proper to substitute it with Persian or Arabic.

He then pointed out the defects in the method of teaching history, geography, science and mathematics. He then also referred to the non-provision of such subjects as music, agriculture, military training, weaving, religion and hygiene.

mahatma gandhi speech in marathi 2nd standard

Navigation menu

English Compositions

Report Writing on Gandhi Jayanti Celebration in Our School [2022 Updated]

Today I’m going to show you four example reports on Gandhi Jayanti Celebration in Your School. After reading this article you will have an idea of how to write this type of report easily. So without further delay let’s get started.

feature image of Report Writing on Gandhi Jayanti Celebration in Our School

Gandhi Jayanti Celebration in Holy Child Girls’ School

By Suprity Acharyya

Holy Child Girls’ School; October 4th: Holy Child Girls’ School yesterday celebrated a cultural program on the occasion of Gandhi Jayanti on 2nd of October.

Unlike other years, the school decided to celebrate the occasion of Gandhi Jayanti with splendour. The cultural program was planned and the school auditorium was selected as the venue for the function.

According to the principal, nowadays it is very important to uplift the values and ideas of Gandhi among all the students as well as teachers. At the very beginning of the program renowned researcher of Gandhian philosophy, Dr. Sangeeta Vardhan delivered a 30-minute speech on the relevance of Gandhi in the present-day world.

In this world of greed and unhealthy competition Gandhian ideas of sustainable development are the only way out, said Dr Vardhan in her speech. After the mesmerizing speech of Dr Sangeeta Vardhan, the principal of the school inaugurated the cultural function that started with the national anthem of India.

Thereafter a beautiful short drama on Gandhi’s Champaran Satyagraha was staged exclusively by the students of class 9 and 10. After the audience witnessed solo performances by the students as well as teachers of the school.

Sodepur High School Launched a Beautiful Single Day Campaign on the Occasion of Gandhi Jayanti

Sodepur High School; October 4th: The Panihati municipal area witnessed a beautiful initiative taken by the Sodepur High School on the occasion of Mahatma Gandhi’s birthday.

Due to the national holiday on 2nd October, the school authority decided to celebrate the occasion on the next day, 3rd October. The headmaster of the school let us know that no special ceremony usually takes place on the occasion of Gandhi’s birthday every year. 

But this year an interesting proposal came up from among the students. The students proposed taking up an agenda of cleaning the streets around the school and spreading bleaching powder in order to eradicate dengue. They came up with this agenda as a symbolic initiative in regard to Swachh Bharat Abhiyan as reported by a senior student of the school.

School authority added up a cultural program along with this agenda. On the morning of that very day students of class 9th, 10th 11th and 12th standard started their work of cleaning the school itself along with the adjacent streets and spread bleaching powder thereafter.

The school authority provided the students with all necessary safety gears. Then after returning back to the school premises the cultural program started with garlanding a statue of Gandhiji. The senior-most teacher of the school Mr. Golaknath Mukharji delivered a short speech explaining the moral values of Mohandas Karamchand Gandhi.

Maulana Azad College Launched the Gandhi Peace March on The Occasion of Gandhi Jayanti

Rafi Ahmed Kidwai Road, Kolkata; October 3rd: The city of joy, Kolkata witnessed a beautiful peace march on the occasion of Gandhi Jayanti. This beautiful initiative was taken by the Maulana Azad College of Kolkata.

According to one of the senior students of the college, in the recent days of increasing communal and social tension, the ideas of Gandhiji can show the way out and bring back harmony, peace and stability in the whole society. Therefore they decided to launch a peace march in order to spread the moral ideas of Gandhi and named this march as the Gandhi Peace March.

A well-decorated procession went out yesterday at about 10:30 a.m. from the college premises. At the very front of the procession, there were students holding banners with a photo of Gandhiji along with one of his peace messages.

In the middle of precision, there were students playing various musical instruments and singing songs. And in the end, the professor and staff of the college took part and walked along with their students.

The procession went out from Rafi Ahmed kidwai road and rounded the whole New Market area covering the S N Banerjee Road and returned to the college. The principal of Maulana Azad College has welcomed this initiative of promoting social harmony through students. 

Health Camp for Distressed People on Gandhi Jayanti in Bhawanipur Education Society

Bhawanipur; October 3rd: The Bhawanipur education society decided to celebrate Gandhi Jayant this year by setting up a health camp for the distressed people of the city.

The chairman of the school authority has let us know that “the dream of Gandhi was to create a healthy and poverty less India. Though we have failed his dream, this initiative can be a symbolic one in the way of promoting healthy India”.

That’s why on the day of Gandhi Jayanti a medical camp was set up in the school and all poor people were invited for a free health check-up as well as medicine if required. A team of 14 doctors were created and an expected crowd gathered outside the camp.

The students of the school served as volunteers to manage the crowd and align them in a queue. From 9 a.m. onwards the medical camp started working and the doctors patiently examined all the people who came for the health checkup.

The medicine distributing company Apollo came forward to provide the people with necessary medicines free of cost if required. After the end of the camp at about 4:30 p.m., a statue of Mahatma Gandhi was garlanded by the renowned musician Ayan Ali Bangash as the chief guest. The principal delivered a short speech at the end talking about the India that Mahatma Gandhi dreamt of.

I’d Love to See Your Thoughts in the Comment Section

So there you have it: Report Writing on Gandhi Jayanti Celebration in Your School.

Do you have any other topic ideas for me to cover? Feel free to mention those by leaving a quick comment below.

  • Report Writing on Republic Day Celebration
  • Report Writing on Children’s Day Celebration

IMAGES

  1. Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  2. Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  3. महात्मा गांधी जयंती भाषण, Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  4. Short speech on Mahatma Gandhi in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  5. महात्मा गांधी भाषण मराठी/ Mahatma Gandhi Marathi Bhashan / Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  6. महात्मा गांधी मराठी भाषण 2018

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

VIDEO

  1. महात्मा गांधी भाषण / निबंध

  2. महात्मा गांधी मराठी भाषण 2023| Mahatma Gandhi Marathi Bhashan

  3. स्वच्छता दिन माहिती

  4. Mahatma Gandhi Jayanti Speech In Hindi

  5. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी / Mahatma Gandhi Bhashan Marathi / Mahatma Gandhi Speech in Marathi

  6. महात्मा गांधी जयंती मराठी भाषण

COMMENTS

  1. महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

    रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना सर्वप्रथम "महात्मा" ही उपाधी धारण केली होती. "बापू सन्मान करतो आम्ही, तुमच्या महान ...

  2. महात्मा गांधी जयंती भाषण 10 ओळी 2023

    महात्मा गांधीजी जयंती निमित्त 10 सोप्या ओळी 2023 | 10 lines speech on mahatma Gandhi jayanti in Marathi 2023. महात्मा गांधी जयंती भाषण 2 October Mahatma Gandhi speech in Marathi: 2 ऑक्टोंबर म्हणजेच ...

  3. Mahatma Gandhi Jayanti Marathi Bhashan

    This video is very useful to all to write Marathi Essay or speech on Mahatma Gandhi Jayanti 2 nd October. Mahatma Gandhi Jayanti is celebrated as non voilanc...

  4. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2023

    महात्मा गांधी जयंती भाषण | mahatma gandhi bhashan marathi 2023 | Mahatma gandhi speech in marathi . mahatma gandhi jayanti bhashan marathi:सन्माननीय व्यासपीठ,आदरणीय अध्यक्ष,महोदय उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या छोट्या ...

  5. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

    महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi. २ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधींचा जन्मदिवस.

  6. महात्मा गांधी जयंती निमित्त ३ उत्स्फूर्त भाषणे

    महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण क्र. २- Speech on Mahatma Gandhi Jayanti in Marathi ; महात्मा गांधींवरील भाषण क्र. ३ - Mahatma Gandhi Speech In Marathi

  7. महात्मा गांधी जयंती भाषण

    Speech on Gandhi Jayanti in Marathi: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता, त्यामुळे हे संपूर्ण भारतासाठी खूप ...

  8. Gandhi Jayanti: गांधी जयंती विषयावर दमदार भाषण, ऐकून सगळेच वाजवतील

    Gandhi Jayanti Speech In Marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.,देश-विदेश बातम्या ... Mahatma Gandhi. Gandhi Jayanti 2023: देशात ...

  9. Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi; यावर्षी गांधी जयंतीच्या

    Gandhi Jayanti Speech In Marathi: दरवर्षी २ ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंती साजरी ...

  10. महात्मा गांधी मराठी भाषण

    तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) ... IND vs ENG 2nd Test - शुबमन गिलसाठी आजचा दिवस ठरला शुभ! February 4, 2024;

  11. महात्मा गांधी मराठी भाषण

    Mahatma Gandhi Speech in Marathi. gandhi jayanti speech in marathi सम्पुर्ण महात्मा गांधी मराठी भाषण ६वी ७ वि १० वी व १२ वि करीत मराठी मध्ये.

  12. महात्मा गांधी भाषण मराठी

    महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Bhashan in MarathiTopics covered in this video:- 1. mahatma gandhi speech in marathi2. mahatma gandhi speech in ...

  13. Mahatma Gandhi Speech In Marathi

    आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग , Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता. वरील भाषण एकदम ...

  14. Mahatma Gandhi: यंदा महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या

    Mahatma Gandhi speech in Marathi: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली ...

  15. महात्मा गांधी " वर मराठी भाषण Mahatma Gandhi Speech In Marathi

    म्हणून आज मला इथे भाषण देण्यासाठी सर्वात मोठी संधी मिळाली याबद्दल मी गुरुजनांचे आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो. " गांधी जयंती ...

  16. Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi : महात्मा गांधी जयंतीला

    Mahatma Gandhi Jayanti 2023: या वर्षी महात्मा गांधी यांची 154वी जयंती आहे. या निमित्ताने तुम्हाला भाषण करायचे असेल तर तुम्ही काही चांगले विषय निवडू शकता., देश News, Times Now Marathi

  17. महात्मा गांधी जयंती भाषण, Mahatma Gandhi Speech in Marathi

    महात्मा गांधी जयंती मराठी भाषण, Mahatma Gandhi Speech in Marathi. नमस्कार मित्रानो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे, इथे उपस्थित असलेले आदरणीय ...

  18. Mahatma Gandhi

    This video has Mahatma Gandhi Speech in Marathi. Information about Mahatma Gandhi in Marathi is present. Speech on gandhi jayanti in marathi language can be ...

  19. महात्मा गांधीजी 10 ओळीचे भाषण

    गांधी जयंती खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी / Mahatma Gandhi Speech in Marathi/ Gandhi Jayanti Bhashan

  20. महात्मा गांधी भाषण मराठी

    #mahatmagandhibhashan#mahatmagandhibhashanmarathi#mahatmagandhi#marathibhashan #mahatmagandhinibandh ##mahatmagandhinibandhmarathi#mahatmagandhispeech#gandhi...

  21. 10 Lines on Mahatma Gandhi

    5 Lines on Mahatma Gandhi. 1) Mahatma Gandhi was a great Indian freedom fighter. 2) He started many freedom movements in India. 3) He was a supporter of Ahinsa (non-violence). 4) He is also renowned as the "Father of the Nation". 5) Today also, people follow his teachings and beliefs.

  22. Mahatma Gandhi, his life, writings and speeches/Speech at Gujrat

    [The second Gujarat Educational Conference was held at Broach, in October 20, 1917, when Mr. M. K. Gandhi read his presidential address in Gujarati a translation of which reads as under]:— After thanking the conference for the honour bestowed on him he said the selection fell on him simply because he would yield to none in his love and ...

  23. Report Writing on Gandhi Jayanti Celebration in Our School [2022

    Holy Child Girls' School; October 4th: Holy Child Girls' School yesterday celebrated a cultural program on the occasion of Gandhi Jayanti on 2nd of October. Unlike other years, the school decided to celebrate the occasion of Gandhi Jayanti with splendour. The cultural program was planned and the school auditorium was selected as the venue for the function.